हारा विकास! ! जीता गुजरात !!
जितेगा भाई जितेगा भाई
विकास विकास जितेगा !!
2019 ची semi final म्हणुन गुजरात विधानसभा निकाला कडे पाहत असलेली भारतीय जनता
आज भाजपाच्या विजयावर आश्चर्यचकित झालेली दिसली .
विजयी भाषनात मोदीजी म्हणाले की गुजरात की जीत विकास की जीत है! परंतु वडनगर भाजपा मुक्त झाला हे माञ ते विसरले.
आता सागा, संपूर्ण निकाल लागले भाजपा 99 व काँग्रेस 80 जागा वर विजयी झाली.. 2012 चे निकाल पाहता भाजपा 17 जागा कमी व काँग्रेस 19 जागा जास्त जिंकली मग विजय नेमका कोणाचा?
चक्क15 टक्के जागा भाजपाच्या कमी होऊन सुध्दा महाराष्ट्रातील नमो रुग्न (भक्त) फटाके मिठाई वाटुन विकास जीत,जातीय वाद का पराभव मोदी शहा का जादुई करिश्मा!! अशा घोषणा देत शहरी ग्रामीण भागात उत्साह साजरा करताना दिसली का तर? अपयश कस झाकले जाईल याचा केविलवाणा प्रयत्न...व आकस बुद्धि
उलट काँग्रेसने 20 % जास्त जागा जिकल्या त्याच्या 22 जागा 1000-3000 मताच्या फरकाने गेल्या व त्याही राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे ( राष्ट्रवादी कोणा सोबत होती हे यावरून कळते) राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली असती तर काँग्रेसचे चिञ वेगळे असते .असो,तरी महाराष्ट्र काँग्रेस मधे जल्लोश उत्साह दिसला नाही दिसले फक्त समाधान।का तर पक्ष व कार्यकते प्रत्येक निवडनुक खिलाडु वृत्तिने घेतात पाहतात..
वर वर निकाला नंतर मोदी शहाची स्तृती करताना दिसणारे कार्यकते हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर व त्यांचा पपु पण मोदीना त्यांच्याच राज्यात विकासाची पोल खोल करून दमझाक करायला लावणारे नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष राहुल गाँधी यांचे सुध्दा कौतुक करताना विसरले नाहीत.
हे सुसंस्कृति पणा घरनदाज व सुशिक्षित लोकांच्या अंगी असु शकतो...
आता खरच सांगा बर विकास वेडा झाला आहे असेच जाणवते
काँग्रेस ने जातीवाद केला असा आरोप मोदीनी केला पण राहुल गाँधी हिंदू की गैर हिंदू कोणी काढले
विकास विकास करणारे मोदी शहा 150+ का विसरले ...मतदारांनी विकासाच्या बाजुने मतदान का नाही केले?
विकास यात्रेला साथ देणाऱ्यांचे आभार. वंशवाद, जातियवादाचा पराभवः अमित शहा.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब. भाजपसाठी आजचा दिवस आनंददायी ः अमित शहा.
शहा साहेब संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळ व गुजरात प्रशासन सोबत असताना जागा कमी झाल्याचे विसरलात तुम्ही..!
असो विकासाच्या मुद्दावर जनतेच्या डोळ्यात महाराष्ट्रात धुळफेक करणार्याची पोल खोल माञ झाली हे नक्की.
विकास हरला.. गुजराती जनता माञ जिंकली...
Comments
Post a Comment