किसान क्रांति एल्गार १ जानेवारी २०१८..राज्यव्यापी बैठक

किसान क्रांतीचा १ जानेवारी २०१८ पासुन " एल्गार " किसान क्रांती ने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी देशातील पहिला १जुनचा संप यशस्वी करून दाखवला . शेतकरी सुद्धा संपावर जावू शकतो ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली . कोणत्याही राजकीय पक्षाची मदत नसताना , प्रस्थापित शेतकरी संघटना बरोबर नसताना शेतकऱ्यांच्या पोरांनी संप यशस्वी करून दाखवला .३ जून २०१७ रोजी सरकार बरोबर यशस्वी चर्चा करून संप स्थगित केला . मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संप मागे नव्हे तर स्थगित केला होता . सरकारने किसान क्रांतीच्या कोअर कमिटी बरोबर झालेल्या चर्चे मधील मागण्यातीळ फक्त कृषिमूल्य अध्यक्ष दिला .बाकी सर्व मागण्यांना हरताळ फासून शेतकऱ्यांची घोर फसवणूक. हे सरकार फडणवीस सरकार नसून फसवनिस सरकार आहे त्यांच्या।कृतीने सिद्ध केले . आमच्यावर जहरिली टीका करणारानी काय दिवे लावले हे मागील सात महिन्यात पहिले आहे . काहींनी तर आपला टिआरपी वाढवण्यासाठी २२ दिवस किसान क्रांतिचा वापर के...